चेक नसल्यास पैसे काढण्याची वारंवार अडचण होऊ नये आणि तात्काळ पैशांची सोय व्हावी म्हणून बॅंकांनी (RBI) एटीएमची सोय केली. मात्र, अनेकदा या ATM मध्ये 500 रुपयांच्या नोटाच उपलब्ध असतात. त्यामुळे ग्राहकांची अडचण होते. यावर आरबीआयने तोडगा...
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे गेल्या मंगळवारी (22 एप्रिल) झालेल्या दहशतवादी (Pahalgam Attack) हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. या मृतांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र...