जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे गेल्या मंगळवारी (22 एप्रिल) झालेल्या दहशतवादी (Pahalgam Attack) हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. या मृतांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र...
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये (Kashmir Tourism) एक भयानक दहशतवादी हल्ला झाला ज्यामध्ये दहशतवाद्यांनी २६ हून अधिक लोकांचा बळी घेतला. या हत्येनंतर देशात संतापाची लाट आहे. पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना कडक इशारा दिला आहे की कोणालाही...