राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी राज्यातील वीज पुरवठ्याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. ऐंशी टक्के शेतकऱ्यांना डिसेंबर २०२६ (December 2026) पर्यंत दिवसा १२ तास मोफत वीजपुरवठा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच, सामान्य...
महायुतीला २०१९ मध्ये जनमताचा कौल मिळाला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद अडीच वर्षे वाटून घेण्याचा विषय काढला आणि युती तुटली. (Chandrakant Patil) त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं. महाविकास आघाडीमधल्या शिवसेनेत २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंनी सर्वात...
सातारा - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी (Ashadhi Wari) सोहळ्याचं पुणे जिल्ह्यातून शनिवार, दि. ६ रोजी सातारा जिल्ह्यात आगमन होत आहे. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी लोणंदनगरीसह...
रमेश तांबे, ओतूर
भागवत परंपरेच्या दृष्टीने आत्यंतिक महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या आषाढी वारीत (Ashadhi Wari) सहभागी होण्यासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पादुकांनी (Shivchhatrapatis Padukas) शिवजन्मभूमी...
पुणे
राज्यात लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) आता विधानसभा निवडणुकीवर लक्ष (Assembly Elections) केंद्रीत केलं आहे. या निवडणुकीच्या...
मुंबई
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाचा आशीर्वाद पदरात पाडून घेण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. येत्या 17 जुलैला...
रमेश तांबे, ओतूर
ज्ञानोबा तुकाराम, राम कृष्ण हरीच्या मंत्रघोषात व टाळ-मृदंगाच्या गजरात संत तुकाराम महाराज यांचे गुरू श्री बाबाजी चैतन्य महाराज यांच्या पायी पालखीचे (Chaitanya...