महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार अहिल्यानगर मनपाच्या पाणीपट्टीच्या दरात वाढ (Water Became Expensive) करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच आज १ एप्रिलपासून घरगुती नळ कनेक्शन धारकांना १५०० ऐवजी २४०० रुपये पाणीपट्टी आकारण्यात येणार आहे. महापालिकेने...
आजपासून म्हणजेच १ एप्रिल २०२५ पासून महाराष्ट्रातील टोल व्यवस्थापनात मोठा बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) टोल नाक्यांवर आता फक्त FASTagद्वारेच टोल भरता येणार आहे. कोणतीही इतर पद्धत मान्य नसल्यामुळे फास्टॅगशिवाय टोल...
नवी दिल्लीकाँग्रेसचे पारंपरिक बालेकिल्ले असलेले उत्तर प्रदेशातील अमेठी (Amethi) आणि रायबरेलीतून (Raebareli) कोण निवडणूक लढणार, याचा सस्पेन्स आता संपला आहे. काँग्रेसने मतदारांचा अंतर्गत कौल...