महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार अहिल्यानगर मनपाच्या पाणीपट्टीच्या दरात वाढ (Water Became Expensive) करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच आज १ एप्रिलपासून घरगुती नळ कनेक्शन धारकांना १५०० ऐवजी २४०० रुपये पाणीपट्टी आकारण्यात येणार आहे. महापालिकेने...
आजपासून म्हणजेच १ एप्रिल २०२५ पासून महाराष्ट्रातील टोल व्यवस्थापनात मोठा बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) टोल नाक्यांवर आता फक्त FASTagद्वारेच टोल भरता येणार आहे. कोणतीही इतर पद्धत मान्य नसल्यामुळे फास्टॅगशिवाय टोल...
Adani News : श्रीमंतांच्या यादीत अदानींनी घेतली अंबानींची जागा, पुन्हा पटकावलं अव्वल स्थानअदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी भारतातील सर्वाधिक श्रीमंत असलेले मुकेश अंबानी...
भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी समूहाला हादरवून सोडणाऱ्या अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने पुन्हा एकदा मोठा इशारा दिला आहे. यावेळी त्यांचं...
मुंबई
अदानी (Adani)-अंबानी (Ambani) कडून काँग्रेस (Congress) पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi)...