22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 26 निरपराध नागरिकांचा बळी गेला. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला होता. याचे प्रत्युत्तर देताना भारतीय सेनेने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (POK) येथील अतिरेक्यांचे नऊ...
भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाची शक्यता वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत आयपीएलवरही धोका निर्माण झाला आहे. सध्या भारतात आयपीएल २०२५ (IPL 2025) खेळवण्यात येत आहे. बीसीसीआयची ही टी-२० लीग आता अंतिम टप्प्यात आली आहे. पण, दरम्यान, पहलगाममधील...