महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. आज वर्धा जिल्ह्याच्या त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज पी एम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा साजरा होत आहे. या...
राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. जालना जिल्ह्यातून (Jalna Accident) भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. गुरुवारी सकाळी जालना-वडीगोद्री मार्गावर मठ तांडा येथे एसटी बस आणिम मोसंबी वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. या...
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आठ राज्यांत दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 39.13 टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान प. बंगालमध्ये 54.80 टक्के तर सर्वात कमी...
मुंबई
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आणि शेवटच्या टप्प्यात सोमवारी 13 मतदारसंघात मतदान (Election) होणार आहे. त्यात मुंबई - ठाणे - नाशिक मधील जागांचा समावेश...
Loksabha Election : महाराष्ट्रात 13 मतदारसंघांत निवडणूक
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील निवडणुकांचा प्रचार शनिवारी सायंकाळी ५ वाजता...
पवई पोलिसांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Lok sabha Election) मोठी कारवाई करत कॅश व्हॅनमधील ४.७० कोटीची रोकड जप्त केली आहे. ६ मे रोजी रात्री पवई...