लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील अकरा मतदारसंघात मतदान होत आहे. यातील बारामती मतदारसंघाची राज्यभरात चर्चा आहे. आज मतदानाच्या दिवशीच येथे अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या...
अहमदनगर जिल्हा कायमचा दुष्काळमुक्त करण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushan Vikhe Patil) पुढे सरसावले आहेत. पश्चिम वाहिन्या नद्यांचं समुद्राला जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात...
देशात लोकसभा निवडणुकांसाठीच्या (Loksabha Election 2024)तिसऱ्या टप्प्याचं मतदान आज होतंय. आज राज्यात 11 तर देशात 93 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. राज्यात आज कोकणात...
मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सुप्रिया सुळे (Supria Sule) यांनी अचानक अजित पवारांच्या (Ajit Pawar) घरी मोर्चा वळवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता या भेटीवर स्वतः...
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील अकरा मतदारसंघात मतदान होत आहे. यात बारामती मतदारसंघातील निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तसेच कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथेही चुरशीच्या...
देशासह राज्यामध्ये आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
Loksabha Election 2024 राज्यातील 11 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार
आज मतदान...
राज्यात आज तिसऱ्या टप्प्यात मतदान होतंय. महाराष्ट्रात 11 मतदारसंघात मतदान पार पडतयं.. बारामतीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनी अजित पवारांसह (Ajit Pawar) कुटुंबासोबत आपला मतदानाचा...
जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाचे प्रमुख आणि देशाचे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरण सध्या राजकीय वर्तुळात चांगलेच...
रविवारी (५ मे) रोजी ठाण्यात प्रचार सभा पार पडली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) प्रचारासाठी ठाण्यात दाखल झाले. महायुतीने ठाण्यातून शिवसेनेचे...
रमेश औताडे, मुंबई
गेल्या 32 वर्षापासून जनतेच्या दारात जाऊन त्यांची सेवा करत असल्याने आयात केलेले पॅराशूट उमेदवार केंद्रीय कॅबिनेट मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) यांना...
पुणे
चीनमधील शक्सगाम खोऱ्यात घुसखोरी सुरू आहे. असे असताना आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांचे वक्तव्य आले आहे की, तेथील लोक भारतात यायला...
लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) पहिल्या दोन टप्प्यांमध्ये अपेक्षित मतदान न झाल्याने सत्ताधारी भाजप आणि सत्ता बदलासाठी कंबर कसलेल्या इंडिया आघाडीमध्ये सुद्धा चिंता पसरली आहे....