लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अदानी-अंबानी यांच्याबाबत केलेले वक्तव्य म्हणजे सेल्फ गोल होता. ही भ्रमित व्यक्तीची लक्षणं आहेत. आपण जिंकत नाही, सत्ता...
मुंबई
देशाच्या प्रगतीत शेतकरी व कामगारांचा मोठा वाटा आहे, कामगार शक्तीच्या जोरावरच देशाने प्रगती केली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्या सरकारने कामगार हिताचे...
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आपली पांडव सेना असून त्याचे नेतृत्व आहे. तर दुसरीकडे 24 पक्षांची खिचडी राहुल गांधींसोबत आहे. त्यांना अजून आपला पंतप्रधान पदाचा चेहराही...
महायुतीच्या उमेदवार भारती पवार (Bharati Pawar) यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आज मनमाडमध्ये सभा झाली. या सभेत बोलतांना भाजप नेत्या पंकजा...
लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha elections) अवघ्या काही महिन्यांनी राज्यात विधानसभा निडणुका होणार आहेत. त्यासाठीही आतापासूनच रणनीती ठरू लागली आहे. अशातच दोन दिवसांपूर्वी सामना दिलेल्या...
रमेश औताडे, मुंबई
महागाई, महिला अत्याचार, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न गेल्या दहा वर्षात वाढले असून नक्की विकास कोणाचा झाला ? याच्यावर मतदारांनी विचार करण्याची वेळ आली...
रमेश औताडे / मुंबई
कोरोना (Corona) वैद्यकीयदृष्ट्या संपला असला तरी जनतेच्या मनातून अजून कोरोना गेला नाही. कोरोना नंतरची प्रथमच निवडणूक आहे. त्यांना राजकीय आरोप प्रत्यारोप...
कोलकता : बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance) पाठिंब्याबाबत महत्वाचे विधान केले आहे. केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आल्यास आपण...
मुंबई
घाटकोपरच्या रमाबाई नगर येथील पेट्रोल पंपावर काल धुळीच्या वादळामुळे होर्डिंग (Ghatkopar Hoarding) कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. यामुळे 14 निरापराध लोकांना आपला जीव गमवावा लागला....
मुंबई
मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग (Ghatkopar Hoarding) कोसळून झालेल्या अपघातातील मृत्यू हे बीएमसी (BMC) प्रशासन व राज्य सरकारच्या (State Govt) बेपर्वाईचे बळी आहेत. मुंबईत (Mumbai) पावसाळ्यात...
मुंबई
निवडणूक आयोगाने (Election Commission) शिक्षक-पदवीधर मतदार (Teacher Graduate Constituency) संघाची निवडणूक 10 जून रोजी (Vidhan Parishad) जाहिर केली आहे. परंतु मे महिन्याच्या सुट्टीत बाहेर...
काँग्रेसने महाराष्ट्राच्या दृष्टीने मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सत्ता मिळाल्यास मराठी भाषेला (Marathi Language) अभिजाततेचा दर्जा दिला जाईल, अशी घोषणा काँग्रेसचे माध्यम...