हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकारवर मोठं (Economic Crisis) संकट आलं आहे. निवडणुकीच्या आधी केलेल्या घोषणाच आता सरकारच्या डोकेदुखीचे कारण ठरल्याची चर्चा आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच...
वाहतुकीच्या नियमांचे पालन केले नाही (Traffic Rules) म्हणून वाहतूक पोलिसांनी कारवाई केली, आर्थिक दंड केला अशा बातम्या नेहमीच येतात. सर्वसामान्य वाहनचालकांवर कारवाईच्या बातम्याही तुम्ही...
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घडामोडींचा वेग वाढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) भाजपला पश्चिम महाराष्ट्रात मोठे धक्के दिले आहेत. आतापर्यंत ज्या...
राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला (Majhi Ladki Bahin Yojana) जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. सरकारकडून या योजनेचा जोरदार प्रचार करण्यात येत...
गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधक या प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार टीका करत आहे. या प्रकरणावरून...
आगामी विधानसभा निवडणूकीसाठी (Vidhansabha Election) भाजपने (BJP) जोरदार कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातून भाजपचा एकही खासदार विजयी झाला नाही. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीच्या...
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जनसन्मान यात्रा काढली आहे. ही यात्रा आज बारामती मतदारसंघात दाखल झाली आहे. या यात्रेदरम्यान बोलताना...
अहमदनगर – महंत रामगिरी महाराज (Mahant Ramgiri Maharaj) यांनी गेल्या काही दिवसापूर्वी मुस्लिम समाजाचे पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुस्लिम समाजाच्यावतीने अहमदनगरमध्ये (Ahmednagar)आंदोलन करण्यात...
Kolkata - पश्चिम बंगालमध्ये कोलकता रेप - मर्डर प्रकरणाने दररोज उद्रेक होत असल्याने ममता बॅनर्जी यांच्यावरचा दबाव आता दिवसेंदिवस वाढत चाललाय. भाजपने या...
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा कोसळल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी...
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) सर्वच पक्षांची तयारी जोरात सुरू झाली आहे. मात्र, भाजप आणि अजित पवार गटाचे अनेक नेते शरद पवार यांच्या...
राज्यातील वातावरण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनेप्रकरणी तापत असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, काँग्रेसनेच शिवाजी महाराजांचा अपमान केला...