26.2 C
New York

लोकसभा २०२४

Loksabha : निवडणूक आयोगाच्या गलथानपणाचा मतदारांना फटका – आव्हाड

मुंबई महाराष्ट्रामध्ये पाचव्या टप्प्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) मतदार यादी मधून अनेकांचे नाव गहाळ झाली होती तर निवडणूक आयोगाच्या (Election Commission) गलथानकारभारामुळे अनेक मतदारांना...

Lok Sabha Election : जो जिंकेल यूपी, त्याची केंद्रात सत्ता पक्की

लोकसभा निवडणुकीत पाच टप्प्यातील मतदान झालं आहे. आणखी दोन टप्पे (Lok Sabha Election) बाकी आहेत. २५ मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. सगळीकडे...

Loksabha Elections : …आता दुष्काळाकडे लक्ष द्यावे- पटोले

मुंबई संपूर्ण राज्य दुष्काळाने होरपळत आहे. बहुतांश भाग भीषण टंचाईचा सामना करत आहे. अशा संकटात राज्य सापडले असून लोकसभा निवडणुका (Loksabha Elections) संपल्या आहेत आता...

 Pm Narendra Modi : PM मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याची सर्वत्र चर्चा

‘माझी आई गेल्यानंतर नी कन्व्हिन्स झालोय की परमात्म्यानेच मला पाठवलं आहे. ही ऊर्जा मला बायोलॉजिकली मिळालेली नाही. ही ऊर्जा ईश्वराने मला काही काम करण्यासाठी...

loksabha Election : ‘या’ दोन्ही जिल्ह्यात जातीच्या मुद्द्यावर फिरली निवडणूक

बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव त्यांचे बंधू धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच करतील, (loksabha Election) असा खळबळजनक...

ShivSena : गजानन कीर्तीकरांची पक्षातून हकालपट्टी करा ‘या’ नेत्याची मागणी

मुंबई राज्यात लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Elections) पाचही टप्पे पूर्ण झाले आहे. आता निकालाची प्रतीक्षा लागली आहे. मात्र शिवसेना शिंदे (Shiv Sena Shinde) गटामध्ये पुन्हा वाद...

Mahadev Jankar : जरांगेंच्या आंदोलनाचा फटका बसला- जानकर

परभणी विकासाच्या माध्यमातून काम करतो. सब समान तो देश महान असा माझा अजेंडा आहे. माझ्या पक्षातून पहिले दोन आमदार हे मराठा समाजाचे झाले. पक्षाचा एक...

Umesh Patil : पहाटेच्या शपथविधीवर दादा गटाचे मोठे गौप्यस्फोट

मुंबई अजितदादांनी (Ajit Pawar) घेतलेला पहाटेचा शपथविधी ही गद्दारी समजली गेली आणि तसे चित्र निर्माण करण्यात आले. अजितदादांनी तो निर्णय परस्पर घेतला होता, असे सांगितले...

Mithun Chakraborty : मिथून चक्रवर्तींच्या रोड शोत दगडफेक

पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत टीएमसी आणि भाजपत संघर्ष आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत येथे प्रत्येक टप्प्यात जास्त मतदान झालं आहे. निवडणूक आणि हिंसाचार दगडफेक हे...

Ajit Pawar : अजितदादांनी बोलवले आमदारांची बैठक

मुंबई लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Elections) अजित पवार गट (Ajit Pawar) कामाला लागला आहे. 27 तारखेला बोलावली पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. बैठकीत लोकसभा मतदानासंदर्भात...

Raju Waghmare : राजू वाघमारेंची संजय राऊतांवर टीका

मुंबई निवडणुकीच्या (Loksabha Election) निकालानंतर कोपऱ्यात रडत बसण्याची पाळी विरोधकांवर येणार आहे. रडू बाई रडू आणि कोपऱ्यात बसू अशी त्यांची अवस्था होणार आहे. याची विरोधकांना...

Nitesh Rane : नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Elections) निकाल 4 जून रोजी लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार आहे. महाराष्ट्रात महायुतीला (Mahayuti) 45 पेक्षा...

ताज्या बातम्या

spot_img