अकोला
शेतकऱ्यांना (Farmers) 365 दिवस आम्ही वीज देणार आहे. सोलार एनर्जीमुळे हे शक्य होणार आहे. ही काँग्रेसची लबाड योजना नाही. पुढील 5 वर्ष शेतकऱ्यांना विजेचे...
मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सर्व तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची सध्या राज्यात जन सन्मान यात्रा सुरू आहे. यातच आता अजित पवार यांच्या सुरक्षेचे...
मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मराठवाड्या दौऱ्यादरम्यान शिवसैनिकांनी बीडमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गट पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपाऱ्या...
सोलापूर
शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या दुप्पटीने आत्महत्या वाढल्या आहेत. तसेच त्यांच्या या परिस्थितीला केंद्र जबाबदार आहे. असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नसल्याचे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे बीडमध्ये त्यांच्या ताफ्यावर सुपारी फेकून निषेध व्यक्त करण्यात...
मुंबई
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता सर्वच पक्षांना विधानसभा निवडणुकीचं (Assembly Elections) वेध लागलंय. एकीकडे सत्ताधारी भाजप (BJP), शिंदे गट, अजित पवार (Ajit Pawar) गट तर...
ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गाडीवर काल (10 ऑगस्ट रोजी) शेण बांगड्या आणि नारळ फेकल्यानंतर ठाण्यातल्या मनसैनिकांवर आता...
बांग्लादेशातील हिंसाचार अजूनही थांबलेला (Bangladesh Crisis) नाही. देशातील अल्पसंख्यांक हिंदू समाजावरील हल्ल्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशात अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतरही परिस्थिती नियंत्रणात आलेली...
पुणे
गेल्या काही दिवसांपासून देशातील मोठमोठ्या नेत्यांचे फोन हॅक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच घटना महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या मोठ्या (Supriya Sule) नेत्याबाबत...
२०१९ विधानसभा निवडणूकीचा निकाल त्रिशंकू लागला. पवारांनी यात संधी शोधली. उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) युती तोडायला लावली. शिवसेना (अविभक्त), राष्ट्रवादी (अविभक्त) आणि कॉंग्रेस या...
सोलापूर
राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात मराठा बांधव (Maratha Andolak) आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज सोलापूरमध्ये...
सहकारी साखर कारखान्यांनी उसाशी नव्हे तर नफ्याशी लग्न केलं आहे. आमचं लग्न शेतकऱ्याशी आणि शेतीशी झालं आहे. (Amit Shah) आम्हाला आमचे कारखाने आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य...