अमरावती विभागामध्ये 24 वर्षात तब्बल 21 हजार 286 शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या
अमरावती विभाग हा शेतकरी आत्महत्येसाठी गेल्या पंचवीस वर्षापासून बदनाम होत असून 2001 ते फेब्रुवारी...
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बुधवार (दि. २ एप्रिल)रोजी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, या दोऱ्यात आता मोठी अपडेट आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार...
जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या गुन्हेगारीच्या घटना, या ठिकाणी राजकारणांच्या नावावर करण्यात येणारी गुंडशाही यामुळे बीडचे नाव खराब होऊ लागले आहे. ज्यामुळे बीडचे पालकत्व...
बुलढाणा जिल्ह्यातून सकाली सकाळी एक वाईट बातमी समोर आली आहे. (Accident) बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते शेगाव रोडवर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या...
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार अहिल्यानगर मनपाच्या पाणीपट्टीच्या दरात वाढ (Water Became Expensive) करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच आज १ एप्रिलपासून घरगुती...
आजपासून म्हणजेच १ एप्रिल २०२५ पासून महाराष्ट्रातील टोल व्यवस्थापनात मोठा बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) टोल नाक्यांवर आता फक्त...
भारताचे महान उद्योगपती स्व. रतन टाटा (Ratan Tata) यांच्या मृत्यूपत्राबाबातची माहिती समोर आली आहे. (Tata) हा माणूस का महान होता याची पुन्हा एकदा चर्चा...
केंद्र सरकारच्या (Central Government) कर्मचाऱ्यांसाठी (Employees) आज, १ एप्रिल २०२५ पासून, एक नवीन पेन्शन योजना – युनिफाईड पेन्शन स्कीम (Unified Pension Scheme – UPS)...
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFO ने देशतील साडेसात कोटी सभासदांना मोठा दिलासा दिला आहे. पीएफ खात्यातून पैसे काढण्याच्या नियमात बदल झाला आहे....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना शहाजहाँ प्रमाणे कोंडून ठेवले आणि ते दोन वेळा पंतप्रधान झाले. भाजपने मुगल...
आर्थिक वर्ष आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. स्वतःचं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. घर खरेदी करणं सर्वसामान्यांच्या आवाक्या...