शरद पवारांच्या जीवाला काही झालं तर, त्याला सरकार जबाबदार राहणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठणकावून सांगितलं आहे. शरद पवारांनी...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर डिसेंबर 2023 ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. मात्र उद्घाटनानंतर आठच महिन्यात हा पुतळा कोसळला. त्यावरून विरोधकांनी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले (PM Narendra Modi) की देशातील महिलांची सुरक्षितता निश्चित करण्यासाठी महिलांच्या विरोधात घडणाऱ्या अपराधांवर वेगात निर्णय घेण्याची गरज आहे. महिलांवरील...
एकीकडे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या राष्ट्रवादीवरील विधानानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. त्यानंतर आता भाजप नेत्यानेदेखील राष्ट्रवादीविरोधात हत्यार उपसलं असल्याचे पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे...
विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच (Maharashtra Elections) महायुतीत धुसफूस वाढू लागली आहे. अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत आल्याचं वास्तव अजूनही भाजप आणि शिंदे...
नागपूर (Nagpur) शहरात डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण वाढत आहेत. आशा सेविकांची जबाबदारी या कामात जास्त असताना लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) दुसऱ्या टप्प्याच्या मेळाव्यासाठी...
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या ताफ्यातील पोलीस वाहनाने अन्य ३ वाहनांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना...
शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रात संतापाचा लाव्हा उसळला. ते सर्व पंतप्रधान मोदींनी पाहिलं. आपण जर माफी मागितली नाही तर भविष्यात महाराष्ट्रातील संतापाला तोंड द्यावं...
राज्याला विधानसभा निवडणुकांचे वेध लागले (Maharashtra Elections) आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीत जास्त (Mahayuti) चढाओढ...
तुम्ही जर हार्बर रेल्वेमार्गाने प्रवास करत असाल, (Mumbai Local) तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. हार्बर मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. वाशी रेल्वेस्थानकाजवळ ओव्हरहेड...
राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती (Weather Update) घेतली आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कुठेच पाऊस झालेला नाही. परंतु, आता राज्यात पावसासाठी पुन्हा पोषक...
मुंबई
कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक अशा विविध कारणांमुळे देशात या आत्महत्या झाल्या आहेत. आत्महत्या करण्याच्या प्रमाणात झालेली वाढ मानसिक आरोग्याच्या उतरत्या आलेखाकडे निर्देश करते....