मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा ओबीसी नेत्यांवर निशाणा साधला आहे. ओबीसी नेते खोटं बोलतात. माहितीही चुकीची सांगतात. परंतु, जर खरी परिस्थिती पाहिली...
मुंबई
लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. देश-परदेशातील बोगस कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करण्याच्या संशयावरून फेअर प्ले ॲपशी (FairPlay App) संबंधित मुंबई (Mumbai) आणि...
मुंबई
महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मर्सिडीज बेंझ (Mercedes Benz) महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करणार आहे. यंदाच्या वर्षभरात मर्सिडीज बेंझ महाराष्ट्रात 3000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार...
जालना
लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Elections) राज्यात महायुतीला मोठा फटका बसला आहे. निवडणुकीत महायुतीला केवळ 17 जागेवर समाधान मानावे लागले आहे. त्यानंतर आता महायुतीतील वाद...
रत्नागिरी
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकरिता महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कोकणातील अणुस्कुरा घाटात (Aunskuar Ghat Landslide) गुरुवारी रात्रीच्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे कोकणातून कोल्हापूर ला जाणारा...
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना राज्यसभेची ( Rajya Sabha ) खासदारकी मिळणार असल्याचं आता जवळपास स्पष्ट झालं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना...
राज्यात खरीप हंगामाला सुरुवात झाली असून पेरण्या होत आहेत. याच काळात शेतकऱ्यांकडून खतांची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. मात्र या व्यवहारात शेतकऱ्यांची प्रचंड फसवणूक होत...
लोकसभेसाठी पंतप्रधान मोदींना मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र, त्यानंतरही भाजपला एकहाती सत्ता मिळवता आली नाही. राज्यातही महायुतीचा करिष्मा...
लोकसभेमध्ये मुंबईचा गड राखणे महायुती ( Mahayuti ) आणि महाविकास आघाडीसाठी ( MVA) महत्त्वाचं होतं. त्यामध्ये पश्चिम मुंबईत मात्र ठाकरेंचा तिसरा विजय हातून निसटला...
बारामती लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांनाच उमेदवारी दिली आहे. पक्षात आणखी नेते इच्छुक असतानाही या नेत्यांची नाराजी ओढवून...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) फुटीनंतर राज्यातील राजकारणात बारामती मतदारसंघ (Baramati Constituency) चर्चेचा विषय बनला आहे. या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) सुप्रिया सुळे...