मुंबई
विधान परिषद निवडणुकांच्या (Legislative Council Election) रणधुमाळीत सध्या विधान परिषदेच्या सभापती निवडीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरू आहे....
आषाढी वारीसाठी (Aashadhi Wari 2024) वारकऱ्यांच्या पायी दिंड्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. त्यात अनेक विठ्ठल भक्त महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातुन व इतर राज्यातून लाखोंच्या संख्येने...
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) अर्थसंकल्पीय अधिवेशात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. या योजनेवरून विरोधकांनी सरकावर जोरदार टीका केली. आता ठाकरे गटाचे प्रमुख...
मुंबई
शिवसेनेचे शिंदे गटाचे उत्तर पश्चिम लोकसभेचे खासदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांना मोठा दिलासा मिलाला आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी वायकरांना क्लीन चिट मिळाली आहे....
विठुरायांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आजपासून पंढरपूरचं विठ्ठल मंदिर 24 तास खुलं राहणार आहे. आषाढी वारीचा (Ashadhi Wari) सोहळा जवळ आला आहे....
सांगली
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS)अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेनेला रामराम ठोकल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती. मनसे पक्षाच्या सुरुवातीच्या काळातच राज यांनी...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना 16 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मनसेनं सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे 2008 साली केलेल्या आंदोलनाप्रकरणी...
आमच्या लोकसभेतील विजयामध्ये छोट्या पक्षांनी जागा न मागता आम्हाला पाठिंबा दिला. (Vidhansabha Election) धोरणात्मक प्रश्नावर स्वच्छ भूमिका घेत त्यांनी आम्हाला पाठिंबा दिल्याने आता आमचं...
पंढरपुर
राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) वाद पेटला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी ओबीसी आरक्षणातून (OBC reservation) मराठ्यांना आरक्षण देण्याची आणि...
वरळी हिट अॅंड रन (Worli Accident) (Varali Hit and Run) प्रकरणी शिवसेनेच्या (Shivsena) शिंदे गटातील उपनेते राजेश शहा त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. असून त्यांचा...
अमरावती
अमरावतीच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात (Amravati Central Jail) क्रिकेट बॉल मध्ये स्फोटक आढळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. रात्रीच्या सुमारास जेलच्या भिंतीवरून वस्तू फेकल्या नंतर त्याचा...
राज्यात विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad Election) निवडणुकीची लोकसभा निवडणुकीनंतर जोरदार चर्चा आहे. शुक्रवारी या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्यासाठी अखेरची मुदत होती. मुदत संपल्यानंतर या निवडणुकीचं...