केंद्र सरकारने 2025-26 साठी सादर केलेल्या अर्थसंकल्पात टीडीएसशी (New Income Tax Rules) संबंधित नियमांमध्ये बदल करण्याची घोषणा केली होती. तर 1 एप्रिल 2025 पासून (1 April 2025) या नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने दिलेल्या...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने (Mahayuti Government) राज्यात लागू केलेल्या लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) राज्यातील राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. दुसऱ्यांदा राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 ऐवजी 2100 रुपये जमा करणार...
राहुरी (Rahuri) येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली विटंबना अतिशय निंदनीय असून या घटनेचा तीव्र शब्दात आपण निषेध करीत आहोत.या घटनेतील...
औरंगजेबाची कबर, दिशा सालियान आणि कुणाल कामरा या भोवतीच राज्यातील राजकारण गेल्या काही दिवसात फिरत आहे. या मुद्यांचे राजकीय भांडवल करण्यात येत असल्याचा आरोप...
नाशिककर आणि भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानाबाबत (Trimbakeshwar Devasthan) राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानला तिर्थक्षेत्राचा ‘अ’...
राज्यात एकीकडे सूर्य आग ओकतोय, तर दुसरीकडे मुसळधार पावसाची शक्यता (Heavy Rain) वर्तवली जातेय. राज्यासाठी पुढील 48 तास महत्वाचे आहेत. आयएमडीने (IMD Alert) राज्यात...
देशाची सर्वात मोठी बँक आरबीआय (RBI) देशात व्यवहार करणाऱ्या सर्व बँकांच्या कामकाजावर लक्ष ठेवून असते. जर व्यवहार करताना कोणत्याही बँकेने नियमांकडे दुर्लक्ष केले तर...
सेलिब्रेटी मॅनेजर दिशा सालियनच्या (Disha Salian Case) मृत्यू प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं असताना, आता शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
“अधिवेशनाने महाराष्ट्राला काय दिलं? अधिवेशनाने देशाला, राज्याला चांगलं गाणं दिलं. हे समाधान मानावं लागेल. कबरीपासून कामरापर्यंत असं अधिवेशन आहे. हे जयंत पाटील म्हणाले ते...
भारतीय जनता पक्षाकडून रमजान ईदानिमित्त (Ramadan Eid 2025) 35 ते 36 लाख मुस्लिम कुटुंबियांना सौगात ए मोदी (Saugat E Modi) योजनेअंतर्गत भेटवस्तू वाटप करणार...
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाची नुकतीच सांगता झाली. या अधिवेशनानंतर ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली. अर्थसंकल्पीय...
अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. लॉरेन्स बिश्नोईसह त्याच्या टोळीने सलमान खानला अनेकदा ठार मारण्याची धमकी दिली आहे....
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने (Kunal Kamra) गाणं म्हटल्याने राज्यातील राजकारणात नवीन वाद निर्माण झाला आहे. या...
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमु्ख यांची (Santosh Deshmukh Case) अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आता एक मोठी अपडेट मिळाली आहे. वाल्मिक कराडच्या...