पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या ताफ्यातील पोलीस वाहनाने अन्य ३ वाहनांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना...
‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्य (Bigg Boss Marathi) कधी कोणत्या कारणाने एकमेकांसोबत वाद घातलील हे सांगू शकत नाही. (Bigg Boss Marathi ) टिश्यू पेपरवरुन...
शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रात संतापाचा लाव्हा उसळला. ते सर्व पंतप्रधान मोदींनी पाहिलं. आपण जर माफी मागितली नाही तर भविष्यात महाराष्ट्रातील संतापाला तोंड द्यावं...
राज्याला विधानसभा निवडणुकांचे वेध लागले (Maharashtra Elections) आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीत जास्त (Mahayuti) चढाओढ...
पॅरिस पॅरालिम्पिक्स स्पर्धेत भारतीय खेळाडू (Paris Paralympics) चांगली कामगिरी करत आहेत. आताही प्रीती पालने भारतासाठी शानदार कामगिरी करत अॅथलेटिक्समधील पदकांचे खाते उघडले. महिलांच्या 100...
शिंदे गटाचे नेते आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) सध्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. आधी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत वक्तव्य करून त्यांनी वाद ओढवून घेतला होता....
तुम्ही जर हार्बर रेल्वेमार्गाने प्रवास करत असाल, (Mumbai Local) तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. हार्बर मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. वाशी रेल्वेस्थानकाजवळ ओव्हरहेड...
राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती (Weather Update) घेतली आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कुठेच पाऊस झालेला नाही. परंतु, आता राज्यात पावसासाठी पुन्हा पोषक...
महाराष्ट्रातील विरोधी दलांनी आपल्या विकासावर कायम ब्रेक लावला. कित्येक दशकांपासून वाढवण बंदराची (Wadhawan Port) गरज होती. मात्र, या प्रकल्पाला साठ वर्षापर्यंत विरोधकांनी रोखलं होतं,...
हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय घडामोडी (Haryana Elections) वेगाने घडू लागल्या आहेत. भाजपला यंदा कोणत्याही परिस्थितीत सत्ता राखायची आहे. पण वाट सोपी नाही....
पॅरिस पॅरालिम्पिकच्या (Paris Paralympics) दुसऱ्या दिवशी भारताने दोन पदके जिंकली आहेत. महिला नेमबाजांनी भारताचे पदकाचे खाते उघडले आहे. टोकियो पॅरालिम्पिक पदक विजेती अवनी...
इंडिया रीच लिस्ट मध्ये पुन्हा एकदा मोठा खुलासा (Hurun Rich List 2024) करण्यात आला आहे. भारतातील कोणत्या शहरात सर्वाधिक श्रीमंत लोक राहतात याची माहिती...