16.2 C
New York

Author: Varsha Bhasmare

Maharashtra Weather : महाराष्ट्रात तापमानाचा उच्चांक

भारतीय हवामान विभाग आणि सोबतच प्रादेशिक हवामान (Maharashtra Weather) विभागाकडून राज्यातील विदर्भावर अवकाळी पावसाचे संकट असल्याची माहिती देण्यात आली आहे. पण सोबतच आता राज्यातील...

Goa Street Food : गोव्याच्या रस्त्यावर मिळणारं ‘खास’ स्ट्रीट फूड, तुमच्या ट्रिपला देईल भन्नाट चव

गोवा हे केवळ समुद्रकिनारे आणि संस्कृतीसाठीच नाही, तर त्याच्या चविष्ट स्ट्रीट फूडसाठीही प्रसिद्ध आहे. (Goa Street Food) गोव्याच्या रस्त्यांवर मिळणारे खाद्यपदार्थ हे स्थानिक गोवन,...

Ajit Pawar : शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन मी दिलेले नाही, अजित पवारांचे वक्तव्य

राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल, असे आश्वासन माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. हे आश्वासनाबाबत महायुतीच्या...

No Food Waste : जगात किती लोक उपाशी झोपतात आणि किती अन्न फेकले जाते ? जाणून घ्या…

जागतिक भूक निर्देशांकात १२५ देशांच्या यादीत भारत १११ व्या क्रमांकावर आहे. यावरून स्पष्ट होते की अजूनही देशातील सर्वांना पुरेसे पौष्टिक अन्न मिळत नाही. अशा...

 Diabetes : मधुमेहाचा हाडांवरही परिणाम होतो का?

मधुमेह  (Diabetes) हा बहुतेकदा फक्त रक्तातील साखरेचा आजार मानला जातो, परंतु तो शरीराच्या अनेक अवयवांना हळूहळू नुकसान पोहोचवू शकतो. हे केवळ डोळे, मूत्रपिंड...

Caste Survey  : जात जनगणना कशी केली जाते, कोणते प्रश्न विचारले जातात?

मोदी सरकारने जातीय जनगणनेला (Caste Survey)  मान्यता दिली आहे. बुधवारी झालेल्या सीसीपीए बैठकीत मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. मुख्य जनगणनेतच जात जनगणना...

 Caste Census Vs Caste Survey  : जात जनगणना आणि जात सर्वेक्षण यात काय फरक आहे ?

मोदी सरकारने जनगणनेला मान्यता दिली आहे. जात जनगणना (Caste Census Vs Caste Survey) देखील त्याचा एक भाग असेल. देशातील शेवटची संपूर्ण जात जनगणना...

Sanjay Raut : शरद पवारांनी अमित शहांचे समर्थन करू नये, राऊतांनी सुनावले

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटल्याचे पाहायला मिळत आहे. या हल्ल्यानंतर विरोधातील अनेक राजकीय पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा...

Sanjay Raut : आप लडो, हम कपडे संभालेंगे.., संजय राऊतांची पंतप्रधानांवर टीका

पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय नागरिकांमध्ये पाकिस्तानविरोधात असंतोष आहे. पाकड्यांना धडा शिकवण्याची मागणी सातत्याने होत आहे. आज या हल्ल्याला 10 दिवस उलटून गेले आहे. सीमेवर तणाव...

Caste Survey : भारतात पहिली जातीय जनगणना कधी आणि कुठे झाली?

जातीय जनगणनेचा (Caste Survey) मुद्दा विरोधकांकडून बऱ्याच काळापासून उपस्थित केला जात होता. आता देशाच्या मोदी सरकारने यावर एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे...

Kedarnath Yatra : केदारनाथ यात्रेला आजपासून सुरुवात; भाविकांची मोठी गर्दी

आज २ मे २०२५ रोजी, सकाळी ७ वाजता, उत्तराखंडच्या पर्वतांमध्ये असलेल्या केदारनाथ मंदिराचे (Kedarnath Yatra) दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले. नेहमीप्रमाणे, यावेळीही मंदिराचे दरवाजे...

War : युद्धात पहिला हल्ला करणाऱ्या देशाचे किती नुकसान होते ?

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धासारखी (War) परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानने असे काही केले आहे की त्याला योग्य उत्तर देणे खूप महत्वाचे...

Recent articles

spot_img