सोन्याच्या किमतीत सध्या सातत्याने वाढ होत असून, (Gold Price Today) ही वाढ सामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसवत आहे. जागतिक बाजारातील अनिश्चितता, चलनवाढ, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण आणि आंतरराष्ट्रीय मागणी यामुळे सोन्याचे दर...
वक्फ बोर्ड बिल (Waqf Board Bill) लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी उमटवली. त्यानंतर या सर्वोच्च न्यायालयात नव्या वक्फ बोर्ड सुधारणा कायद्यावर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान, न्यायालयाने दो महत्वाच्या तरतुदींवर...
बॉलीवूडचा (Bollywood ) भाईजान दबंग सलमान खानने (Salman Khan) अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. भाईजानचे चाहते नेहमीच नव्या चित्रपटाची वाट पाहत असतात. आता...
आज २० मार्च क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि डान्सर धनश्री वर्मा हे (Chahal and Dhanashree Divorce) दोघे एकेमकांपासून अधिकृतरित्या विभक्त झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून...
बॉलीवूड अभिनेत्री आणि अभिनेते कोणत्या न कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतात. सध्या कार्तिक आर्यन आणि श्रीलीला (Shreelela) हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चेत...
''सुख म्हणजे नक्की काय असतं'' या मालिकेतून लोकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री ''गिरीजा प्रभू'' पुन्हा एकदा एका नव्याकोऱ्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'कोण...
आजचा रविवार हा सगळ्यांसाठी खास ठरत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना हा दुबई मध्ये खेळला जात आहे.या फायनल सामन्यात (Champions Trophy Final)...
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १९ वा वर्धापन दिन (MNS Vardhapan Din )हा चिंचवडमधल्या रामकृष्ण मोरे सभागृहात सोहळा पार पडला.या सोहळ्याला मनसे प्रमुख राज ठाकरे...
उल्हासनगर मधील पोलीस ठाण्यात भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) आणि शिवसेनेचे नेते महेश गायकवाड (Mahesh Gaikwad)यांच्यात झालेला गोळीबाराचा वाद हा चांगलाच चर्चेचा...
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव (Mohan Yadav) यांनी शनिवारी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, त्यांचे सरकार अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना ज्याप्रमाणे...
भारतात वायू प्रदूषणाची समस्या अत्यंत गंभीर बनली आहे. शहरांमध्ये वाहनांची संख्या अमाप वाढली आहे त्यामुळे प्रदूषणही प्रचंड वाढले आहे.तर काही शहरांत तर वर्षभर हवेची...
राज्याचा उन्हाचा तडाखा चांगलाच दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. बहुतांश ठिकाणी पारा ३६ अंश सेल्सियसच्या पुढे गेला आहे. राज्यात सर्वाधिक ३८.८ तापमान सोलापूरमध्ये नोंदवले गेले...
राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीचे आश्चर्यजनक निकाल लागले. या निकालाची कल्पना सर्वसामान्य जनता आणि महायूतीच्या नेत्यांनाही नव्हती. म्हणूनच निवडणूक जिंकलेल्या महायूतीच्या नेत्यांनी जल्लोष साजरा केला...
अदानी समूहाला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अदानी समूहाच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. मात्र अदानी समूहासमोर काही...