एक दिलासादायक बातमी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Onion Farmers) समोर आली आहे. कांद्याच्या मागणीत (Onion Demand) मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं दरातही वाढ (Onion Price)...
पावसाचं मुंबईमध्ये आगमन झाल्यानंतर त्याची रोजची रिमझिम सुरुच आहे. त्याचबरोबर राज्यातही पावसाने चांगलाच जोर धरलाय. महाराष्ट्रात मान्सून सर्वत्र जाण्यासाठी अजून दोन दिवस लागणार असल्याची...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची (Narendra Modi) शपथ घेतली. रविवारी राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेताना पंडित जवाहरलाल...
मुंबई
कृषी आयुक्तालयाचा मोठा घोटाळा समोर आला आहे. नॅनो डीएपी व नॅनो युरीया, मेटाल्डीहाईड किटकनाशकाची तीप्पट दराने खरेदी सुरू असल्याची आमची माहिती आहे. या मोठ्या...
राज्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. (Water Storage) ग्रामीण भागातील जनतेची तहान टँकरच्या पाण्यावर भागवली जात आहे. जनावरांनाही टँकरने (Tanker) पाणी पुरविले जात...
मुंबई : मान्सूनबाबत (Monsoon Update) हवामान विभागाने एक खुशखबर दिली आहे. येत्या पाच दिवसांत मान्सून केरळमध्ये (Kerala) दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचे हवामान विभागाने...
बुद्ध पौर्णिमेला चंद्राच्या लख्ख प्रकाशात दरवर्षी प्राण्यांची गणना केली जाते. (Tiger population) यावर्षी गुरुवारी, 23 तारखेला बुद्धपौर्णिमा होती. या प्रकाशात ताडोबा जंगलातील प्राण्यांची गणना...
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अवकाळी पाऊस सध्या अधूनमधून बरसतो आहे. (Monsoon)मात्र, मुंबईतही अद्यापही पावसाचा मागमूस नाही. उकाड्यानं त्रस्त झालेले मुंबईकर आतुरतेनं पावसाची वाट बघत आहेत....
Fishery University : सरकारचा अजब कारभार - डॉ. मुणगेकर यांची टीका
रमेश औताडे / मुंबईसव्वातीन लाख हेक्टर जलक्षेत्र असणारा कोकण ७२० किलोमिटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्याने समृध्द...
अवकाळी पावसाने राज्यात थैमान घातल्याचं चित्र गेल्या आठवड्यात पाहायला मिळालं. राजधानी मुंबईतही (Mumbai) सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यावेळी, घाटकोपमध्ये महाकाय बॅनर कोसळून दुर्घटनाही...
काल रविवारी (19 मे) मान्सून (Monsoon) अंदमानात दाखल झाला आहे. आता 31 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अंदमानमध्ये मान्सून दाखल...
देशात मे महिन्यात कडाक्याच्या उन्हाळ्याने नागरिक (Monsoon Arrival Update) हैराण झाले आहेत. तापमान प्रचंड वाढले आहे. उत्तर भारतात तर तापमान ४७ अंशांपर्यंत पोहोचले आहे....