राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती (Weather Update) घेतली आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कुठेच पाऊस झालेला नाही. परंतु, आता राज्यात पावसासाठी पुन्हा पोषक...
मुंबई
अभिनेत्री खासदार कंगनाच्या (Kangana Ranaut) बेताल शेतकरी विरोधी वक्तव्याचा तीव्र निषेध असून शेतकऱ्यांचा (Farmers) त्यांनी अपमान केला आहे, असं वक्तव्य डॉ. अजित नवले...
बॉलिवूड अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशातील मंडीच्या भाजप खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut) सतत खळबळजनक वक्तव्य करत असतात. आताही त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. शेतकरी...
राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी (Eknath Shinde) मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0...
राज्यात पावसाने कमबॅक केले असून सर्वत्र जोरदार (Weather Update) पाऊस होत आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची काळजी वाढली होती. आता...
संदिप साळवे, पालघर
जव्हार तालुक्यात आजही खरीप हंगामातील शेतीवर येथील कुटुंब अवलंबून आहेत. केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत तालुक्यातील १२ हजार सहाशे शेतकऱ्यांना दर...
अकोला
शेतकऱ्यांना (Farmers) 365 दिवस आम्ही वीज देणार आहे. सोलार एनर्जीमुळे हे शक्य होणार आहे. ही काँग्रेसची लबाड योजना नाही. पुढील 5 वर्ष शेतकऱ्यांना विजेचे...
नाशिक
राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी (Dhananjay Munde) नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना (Farmers) आनंदाची बातमी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेनिमित्त मंत्री मुंडे नाशिकमध्ये...
बांगलादेशातील हिंसाचाराचा कांदा निर्यातीवर (Onion Export) मोठा परिणाम झाला आहे. 3 हजार टन कांदा शंभरहून अधिक ट्रकमध्ये पडून आहे. बांगलादेशाच्या बॉर्डरवर कांद्याने भरलेले...
टोमॅटोने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. (Tomato Price) दोन महिन्यापासून टोमॅटोचा भावाने शंभरी गाठली होती. तर उत्तर भारतात टोमॅटोचा आलेख गेल्यावर्षीप्रमाणे वाढत होता. पण...
भेसळयुक्त दूध आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी दिले आहेत. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात...
मुंबई
पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत (PM Pik Vima Yojana) एक रुपयात पीकविमा ही संकल्पना राबविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असून, खरीप २०२४ हंगामात ३१ जुलै...