वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर आपण पाहायला गेलं तर मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ आणि गुळाचे बनलेले लाडू खाणे आणि दान करणे याला सुद्धा विशेष महत्त्व आहे.
ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असते त्या व्यक्तींच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन वाढवण्याचे कार्य करते आणि म्हणूनच आपण शारीरिक दृष्ट्या सुद्धा सक्षम राहतो.
तीळ आणि गुळाचे हे लाडू भोग म्हणून चढवले जाते. चला तर मग जाणून घेऊया यामागील धार्मिक कारण...