26.6 C
New York

INDvsAUS: भारताने पुन्हा एकदा विजयी पताका फडकावली, कांगारूंचा पराभव करत सेमी फायनलमध्ये धडक

Published:

भारत आणि ऑस्ट्रेलिया हा प्रत्येक स्पर्धेमधील हायव्होल्टेज सामना म्हणून पहिला जातो. आजच्या सामन्यात देखील असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले. मात्र भारताने पुन्हा एकदा सामना आपल्या नावावर करत स्पर्धेमध्ये आपण अजिंक्य असल्याचे दाखवून दिले. भारताने प्रथम फलंदाजी करत हिटमॅन रोहित शर्माच्या दमदार ९२ धावांच्या जोरावर भारताने २०५ धावसंख्या उभारत एक तगडे आव्हान ऑस्ट्रेलियाला दिले. या पश्चात धावांचा पाठलाग करताना कांगारुंची पहिली विकेट जरी लवकर गेली असली तरी, दुसऱ्या विकेटसाठी भारतीय संघाची चांगलीच दमछाक उडाली. मात्र काही वेळातच सामन्यामध्ये पुनरागमन करत भारताने हा सामना ऑस्ट्रेलियाला १८१ वर रोखत सामना आपल्या नावावर केला.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img